डिजीटल वाटर मानेजमेंट

महाराष्ट्रातील (आT’ण देशातील ही) पाण्याच्या दुष्काळ आT’ण पाण्याच्या व वध समस्या ह्या मानवf’न म त आहेत याचा प्रत्यय अनेकदा येतो. एका काय शाळेत इस्त्राईल कृषी शात्रज्ञाने काढलेले उद्गार ही कायम आठवत राहतात “ मंुबईच्या f’नम्मा जरी पाऊस आम्हाला पडला तर आम्ही पूण जगावर कृषी व्यापाराचे राज्य करु शकतो”.

वरील दोन्ही वचारांचा संबंध आहे पाणी व्यवस्थापनाशी. पाणी अ व्यवस्थापनेचा संबंध आहे स्वयं बे शस्तीशी आT’ण मा हतीच्या अभावा शी. तसेच थोडंफार बौध्दीक आळसाशी !

यावर प्रबोधन, व्याख्याने, काय शाळा,लेखन अशा उपाया बरोबरच अ धक प्रभावी ठरु शकेल असा पया य वाटतो तो म्हणजे कृती तून अनुभव आT’ण अनुभवातून शकणे ! महात्मा गांधीच्या भाषेत ‘कर के देखो’!
त्यातूनच f’नमा ण झाली ‘ डजीटल वाॅटर मॅनेजमेंट’ उपक्रमाची संकल्पना.

या उपक्रमात आहे पाण्याच्या अनेक अंगा संबंधीत कृती, f’नरीक्षणे, अनुमाने, त्यावर आधारीत प रिस्थती बदलण्यासाठी करावयाच्या उपाय योजनांचा कृती काय क्रम.

आता एखाद्या गावाचे कंवा पाणलोट क्षेत्रातील पाण्याचे व्यवस्थापन करायचे असेल तर त्यात काय काय मा हती लागेल ?

१. पाणलोटात / गावात पडणार्या सरासरी पावसामुळे एकूण कती पाणी पडते आT’ण कती अडवलेले आहे?

Surface water). या पाण्याचे एकूण आकारमान,त्याचा शेती, जनावरे व माणसे या साठीचा वापर तसेच दर म हन्याला या भूपृष्ठजलाची प्रत्यक्ष िस्थती न्याहळणे व त्या अनुषं गक व्यवस्थापन करणे.

२. भूजला ची ही प्रत्यक्ष िस्थतीच्या नोंदी ठेवून भूजलाची उपलब्धतेवर लक्ष ठेवणे व वापराबद्दल चे व्यवस्थापन करणे.

३. पीकांना गरजेप्रमाणे काटेकोरच पाणी देणे. ह्याचे f’नयोजन व व्यवस्थापन हे हवामानाच्या व वध बाबी वर अवलंबून असते. त्यासाठी हवामानाच्या व वध घटकांच्या नोंदी ठेवणे

४. पण्यासाठी , घरघुती वापरासाठी, शेतीसाठी लागणार्या पाण्यात लागणारे घटक काही सारखे तर काही वेगवेगळे असतात. तसेच त्यात दुषीत व प्रदुषीत घटक पण असू शकतात. त्यामुळे पण्यासाठी असो की शेतीसाठी ते सुर क्षतच असणे गरजेचे आहे. त्यासाठी पाणी तपासणी आवश्यक ठरते.

५. वातावरणातील व वध घटकांचे योग्य मोजमाप झाल्यामुळे पकांवर पडणार्या संभाव्य कडीचे f’नयंत्रण वेळेत होणार असून कीटकनाशकांचा वापर कमी होणार आहे.त्यामुळे होणारे माती व पाणी प्रदुषण कमी होण्यास मदत होईल. तसेच गावातल्या गावात हवामान बदल समजून घेण्यास आT’ण त्यावर उपाययोजना करण्यासाठी मदत होणार आहे.

मातीतील प्रदुषीत घटका मुळे भूजल व भूपृष्ठजल प्रदुषीत होते. तसेच प्रदुषीत पाण्यामुळे माती प्रदुषीत होते. या बाबी पण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी घातक आहेत. त्यामुळे मातीची ही गुणवत्ता वरचेवर तपासली पा हजे. मग त्यावर आधारीत मातीच्या व पाण्याच्या गुणवत्तेचे व्यवस्थापन करणे शक्य होईल.

६. या उपक्रमात मातीमधील सूक्ष्म जीवांची तपासणी (microbes count) ही केली जाणार आहे.त्यामुळे माती मध्ये असलेल्या सूक्ष्म जीवांचे प्रमाण समजण्यास मदत होणार आहे. ही मातीची सु पकता मोजण्याची मोजपट्टी आहे. यावर आधारीत आवश्यक खते आवश्यक प्रमाणातच देता येतील. त्यामुळे वानाकारण जास्त खते ज मनीत जाउन होणारे मातीचे व पाण्याचे प्रदुषणाला काही प्रमाणात अटकाव होईल.

७.लोकसंख्या वाढ आT’ण जीवनशैली तील बदलामुळे पाणी वापरात मोठी वाढ आहे. त्यातून सांडपाणी ही मोठ्या प्रमाणात तयार होते. सांडपाण्याचे शुध्दीकरण व त्याचे व्यवस्थापन ही वापरण्यासाठी वा शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध करुन देते. व्यवस्थापन कोणते ही असो आT’ण कशाचेही असो, त्यासाठी मोजमाप असायलाच हवे. या उपक्रमात काय काय मोजायचे?

भूपृष्ठजलाच्या (surface water) जागा, त्यांचे क्षेत्रफळ व घनफळ, त्यांचे बदलत जाणारे (कमी कंवा भर पडण्याची) आकारमान.
भूजलाची पातळी f’नय मत मोजणे.
हवामानाचे व वध घटकांचे मापण करणे.
पण्याचे पाणी, शेतीचे पाणी,सांडपाणी, यांच्यातील व वध(पोषक, प्रदुषण कारक) घटकांचे प्रमाण f’नय मत मोजणे.
माती तील ही अशाच घटकांचे मोजमाप करणे.

आता हे मोजमाप कसे करणार? मोजून काय करणार?

भूजल: मोजण्यासाठी भूजल या पेटंटेड मोबाईल ॲपचा वापर करून गावातील ५० ते १०० बोअरवेलच्या पाण्याची पातळी दर पंधरा दवसाला मोजणे. या मा हतीची व्यविस्थत नोंद करणे, तज्ञांच्या माग दश नाखाली त्यांची गT’णते व मांडणी करणे. त्यातून अनुमान काढणे. f’नयोजनाची दशा व पया य ठरवणे. यात मुख्यत्वे भूजल वाढवण्या बरोबरच ते वाचवण्यासाठीचे ही उपायांचा अभ्यास करणे. या मा हतीचा वापर करून कृती काय क्रम ठरवणे. या मा हतीचा व कृतीचा व्यापक प्रसार करणे.
भूपृष्ठ जल: तळी, शेततळी, बंधार्यातील व ज मनीवर साठवलेले वाहते कोणतेही पाणी याचे दर म हन्याला मोजमाप करणे, त्यासाठी उपग्रहाने दलेल्या फोटो व प्रf’तमांचा आधार घेणे, त्यासाठी आवश्यक त्या संगणक प्रणाली वापरणे. या माहीतीचा वापर करुन पाणी साठवणे, वाचवणे यासाठी व वध उपाययोजनांचे f’नयोजन करणे व कृती काय क्रम आखणे, त्याची अंमलबजावणी करणे.
हवामान f’नरीक्षण: पीकांना पाणी देण्याचे सव गT’णत हवेतली आT’ण ज मनीतली आद्र ता (ओलावा) यावर अवलंबून असते. या आद्र ता अवलंबून असतात बाष्पीभवनावर. बाष्पीभवन व त्याचा दर अवलंबून असतो हवामानाच्या व वध घटकावर उदा. हवेचे तपमान, वार्याचा वेग. तसेच पकाची वाढ व सुदृढता अवलंबून असते हवेतील आद्र तेवर. मग हे सव हवामानाच्या घटकांचे मोजमाप करण्यासाठी व वध उपकरणे वापरणे, तापमापक, हवेचे आद्र ता मापक, मातीची आद्र ता मापक, वातमापक, प्रकाश मापक आT’ण पज न्यमापक इत्यादी. मोजूणे, त्यावर अनुमाने काढणे, त्यावर आधारीत शास्त्रशुध्द उपाययोजना करणे. या मोजमापासाठी व वध उपकरणे उपलब्ध करुन देणे.
पाण्याची गुणवत्ता: पण्याचे पाणी, संचनाचे पाणी, सांडपाणी तसेच माती यांचे रासायf’नक भौf’तक व जै वक गुणधम तपासणे व त्यांचे मोजमाप करणे. त्यावर गुणवत्ता तपासणे. यासाठी खास कट उपलब्ध आहे f’तचा वापर करून f’नरीक्षणे नोंदवणे आT’ण डाटा जमवणे. या सव उपक्रमासाठी मनुष्यबळाचे f’नयोजन:
ही सव f’नरीक्षणे करण्यासाठी, नमुने गोळा करण्यासाठी, पाच गावात शाळेतली मुले तर पाच गावात कॉलेजची मुले स्वयंसेवक आT’ण अभ्यासक झाली आहेत. प्रत्येक गावासाठी सात गट काम करणार असून प्रत्येक गटात कमान पाच मुले आहेत. ते गटागटाने काम करून गावची पाण्या संबंधीत वरील प्रमाणे प्रf’तf’न धक मा हती नोंदवतील.

मनुष्यबळ क्षमता वकास:
वरील प्रत्येक वषयासाठी त्या वषयातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणार्या व्यावसाf’यक संस्था व त्यांचे तज्ञ मदत करत आहेत. त्यांनी ही जबाबदारी सामािजक बां धलकीतून घेतली असून कोणत्याही प्रकारची फी वा पैसे ते आकारणार नाहीत. भूजलासाठी ‘वॉटर लॅब ल मटेड, पुणे’ भूपृष्ट जलासाठी ‘अथ साईट फाउंडेशन, पुणे’ हवामान f’नरीक्षणासाठी ‘ संचन संशोधन वभाग, म.फुले राहुरी कृषी वद्यापीठ, राहुरी ‘ पाणी व माती परीक्षणा साठी’ फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंट मॉf’नट रंग,बंगरुळू’ हे माग दश न करत आहेत.

या उपक्रमाची सुरुवात ऑनलाईन प्रशक्षणाने होऊन पुढे फेब्रुवारी २०२५ पय त ही ऑनलाइन व्याख्याने सुरू राहतील. त्याला आम्ही’ डिजटल पाणी शाळा’ असे नाव दले आहे. वरील संस्थांच्या तज्ञांबरोबरच इतरही
अनेक तज्ञांचे माग दश न याबाबतीत घेतले जाणार आहे. सप्टेबर २०२४ मध्ये पूण दवसाची एक काय शाळा ही पुण्यात इंद्रधनूनुष्य सभागृहात आयोिजत केली होती. या काय शाळेत सव प्रकारची प्रात्य क्षके मुलांना करुन दाखवली व मुलांकडून करवून घेतली.

उपक्रमाचे कॅलेंडर:

ऑगष्ट  २०२४ ते फेब्रु२०२५ .
दर आठवड्याला ‘ डजीटल पाणी शाळेचे आयोजन प्रत्यक्ष गावात f’नरीक्षण व कृती काय क्रम.
माच २०२५:
सव गावf’नहाय सव गटांचे स्पधा त्मक मुल्यमापण
माच २०२५ : गुणगौरव व बक्षीस वतरण यासाठी रोटरी डिस्ट्रक्ट ३१३१ पुणे मधील११ रोटरी क्लब्जने पुढाकार घेतला असून दीपस्तंभ ही नावाजलेली स्वयंसेवी संस्था या उपक्रमात सहयोगी आहे.
रोटरी क्लब्ज ने यासाठी f’नधी आT’ण तज्ञांची फौज उभी करुन दली आहे, तर दीपस्तंभ चे अनेक स्वयंसेवक प्रकल्पाचे सव व्यवस्थापन बघत आहेत.

या सवा तून काय साध्य होईल ?

माझ्या गावच्या पाण्याची सवा गीण िस्थती कशी असते आT’ण स्वयंपूण तेसाठी प्रत्यक्षात ती कशी असायला हवी हे गावातल्याच युवकांना व गावकर्यांना समजेल. यासाठी व वधप्रकारे पाणी संब धत मोजमापे कशाची घ्यायची, कशी घ्यायची, त्याचा अन्वयाथ कसा लावायचा हे शकतील. त्यातील समस्या कोणत्या आT’ण चांगल्या बाबी कोणत्या यांची त्यांची समज वाढवणे हा उद्देश. .या समस्यावर मात करण्यासाठीच्या शास्त्रीय व तां त्रक उपाययोजना काय असतात याचे ज्ञान त्यांना मळेल.

भ वष्यात त्यावर कृती काय क्रम त्यांच्याकडून आखला जाण्यासाठी प्रेरणा व सहाय्य मळेल. “ जलज्ञानी समाजाच्या f’न म तीतून जलसंवध न आT’ण शाश्वत पया वरण याकडे वाटचाल करण्यासाठीचा हा वस्तू पाठ तयार करणे” हा सव च्च हेतूच्या पूत ते कडे वाटचाल सुरु होईल.

मजबूत पण स्वस्त फेरो सिमेंट बंधारे

काँक्रीटचे बंधारे बांधून अनेक ओढे नाले व छोट्या नद्या तही पाणी अडवल्याने त्यात काही ठकाणी बारा महने तर काही ठकाणी आठ म हने पाणी साठलेले असते. त्याचा फायदा आजूबाजुच्या शेतांना तर होतोच पण त्याबरोबरच त्या प्रवाहाच्या भोवतालच्या भागात दूर दूरपय त भूजलाची पातळी वाढलेली f’मळते. या काॅंक्रीटच्या बंधार्यांच्या बांधकाम खचा च्या तुलनेत जवळपास ६०% बचत होऊन ४०% रकमेतच फेरो क्रट ( फेरोf’समेंट) चे बंधारे होऊ शकतात. फेरो क्रट वा फेरो f’समेंट हे तंत्रज्ञान जुनेच असले तरी दुल क्षत झालेले आहे. या तंत्रज्ञानामुळे बंधारे तीन-चार दवसात बांधून पूण होतात, बांधकामाचा खच प्रचf’लत बंधार्यांच्या तुलनेत ४०% इतकाच होतो, म्हणजेच दहा लाख रुपये खच येऊ शकणारा बंधारा चार लाखातच पूण होतो. यात बंधार्याची मजबुती व टकाऊपणाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारे तडजोड होत नाही. फेरो क्रट म्हणजे काय ?  

तर फेरो म्हणजे लोखंड आ ण काँक्रीट मधून नघालेला शब्द क्रट !  प्रचf’लत f’समेंट काँक्रीट मध्ये पोलाद कंवा लोखंडाच्या सळ्या व त्यावर खडी वाळू आ ण f’समेंटचे आवरण असते. फेरोक्रीट मध्ये असते लोखंडाच्या सळ्या ऐवजी लोखंडापासून बनवलेली चकनमेश व लोखंडी बार वा ॲगंल वापरुन हव्या त्या आकाराची फ्रेम व त्यावर वाळू आ ण f’समेंट यांचे f’मश्रण वापरून थापलेले मोट र कंवा मायक्रो काँक्रेट (जे आपण f’भंतींना प्लास्टर म्हणून वापरतो). यात चकनमेश व मॉट र यांनी बनवलेले एकिजनसी मटे रयल. फेरो क्रट वापरुन कोणत्याही आकाराची रचना करू शकते. फेरो क्रटच्या या सव रचना मजबूत आ ण टकाऊ राहतात. हे तंत्रज्ञान पाण्यातल्या होडी बनवण्यापासून मोठमोठे डोम बनवण्यापय त तसेच मोठ्या इमारती पासून चक्क धरण बांधण्यापय त वापरले जात आहे.’ गेल्या शंभर सव्वाशे वषा त जगात अनेक ठकाणी याची उपयुक्तता व मजबुती f’सद्ध झालेली आहे.

कसे बांधले जातात फेरो क्रट बंधारे ? 

या बंधार्यासाठी या वषयातल्या तज्ञाकडून डझाईन करुन घेवून त्यांच्या माग दश ना खालीच हे बंधारे बाधावेत. बंधार्याचा पाया : बंधारा बांधण्याच्या निश्चत केलेल्या जागेवर खाली टणक खडक लागेपय त खोदून खडकात. खडकात मशीनने छद्र पाडून १६ते २० f’म.मी.चे व चार ते साडेचार फूट लांबीचे लोखंडी बार रोवतात. त्याला अँक रंग बोल्ट कंवा अँक रंग बार असे म्हणतात. हे बार बंधार्याच्या काँक्रीट पायाला खडकाशी भक्कमपणे जोडण्यासाठी असतात. हे राॅड राफ्ट काँक्रीटच्या ही वर नऊ इंच पय त असावेत. 

राफ्ट फाउंडेशन: नेहमीच्या काँक्रीट बंधार्याला जसे राफ्ट कंवा चटई फाउंडेशन करतात तसेच राफ्ट फाउंडेशन येथे केले जाते. बंधार्याची f’भंत :फोटोत दाखवल्याप्रमाणे अँगल चकन मेस यांच्यापासून बनवलेला सांगाडा राफ्ट फाउंडेशनच्या काँक्रीटवर ठेवून तो अँक रंग बोड ला बाईं डंग वायरने घट्ट बांधतात. त्याला वेिल्डंग केल्यास त्याला अ धक उत्तम. या सांगाड्यावर वाळू व f’समेंटचे f’मश्रण ज्याला माॅट र म्हणतात ते थापून बसवावे. हे मॉट र घट्ट असावे ज्यामुळे ते थापताना सोपे जाईल. थापलेल्या मड रला गवंड्याने योग्य प्रकारे फ नf’शंग करणे आवश्यक आहे. संरक्षक f’भंती ( वंग वाॅल्स) : बंधार्याच्या f’भंतीच्या बाजुने प्रवाहाला समांतर असणार्या व बंधारा आ ण प्रळाहाच्या बाजुच्या जमानीच्या संरक्षणासाठी ह्या f’भंती असतात. त्याही फेरो क्रटच्या करतात. 

या सव बांधकामाला आठवडाभर नयf’मत पाणी मारणे आवश्यक आहे. फेरो f’समेंटच्या f’भंती या आच स म्हणजेच अध वतु ळाकार आकाराच्या घेतलेले असतात, कारण या रचनेत पाण्याचा दबावा समोर टकाव जाण्याची क्षमता सवा धक असते. यामुळे या f’भंतीची जाडीही खूप कमी ठेवता येते. म्हणजेच त्यामुळे मटे रयलही खूप कमी लागते चकन मेष हे माॅट र करून ठेवण्यास मोठी मदत तर करतेस पण ते आरसीसी काँक्रीट मध्ये लोखंडी सळया सारखेच कंबहुना त्यापेक्षा अ धक प्रभावी काम करते. चकन मेष मुळेच फेरो f’समेंटला भेगा अिजबात जात पडत नाहीत. त्यामुळे ते खूप भक्कम असतेच व कं चतही गळत नाहीत. म्हणजेच ते शत प्र तशत वॉटरप्रूफही असते. कमी जाडीच्या f’भंतीमुळे लागणारे f’समेंट व वाळू कमी लागते. तथे खच वाचतो तसेच कोणत्याही प्रकारचे साचे कंवा फॉम वक लागत नसल्याने त्याचा खच व मजुरीचा खच ही पूण पणे वाचतो. यामुळे फेरो क्रट बंधार्याचा बांधकाम खच ६०% पय त वाचतो. फेरो क्रट बंधार्यांची मजबूती व टकावूपणा कोणत्याही प्रकारच्या बंधार्यांची ( व धरणांची ही) मजबूती व टकाऊ पणाबाबत जे नकष लावले जातात त्या सव नकषात हे बंधारे पूण बसतात.

१.बंधार्याच्या f’भंतींना भेगा पडणे ( Shear Cracks)

पाण्याचा दबाव सहन न झाल्याने धरणाच्या मुख्य f’भंतीला तडे जाणे(shear failure) यात होत नाही कारण यांची रचना अध गोलाकार असून त्यातील चकनमेश लोखंड व f’समेंट माॅट र संयुक्तपणे सव प्रकारच्या दबावाला (टेन्शन अँड कॉम्प्रेशन) सहज सहन करू शकते. त्याला योग्य ग णते मांडून म्हणजे डझाईन करून त्याप्रमाणे काम केल्यास भेगां पडणे व त्यामुळे f’भंत फुटण्याची शक्यता अिजबातच राहत नाही. 

२. बंधार्याची f’भंत पाण्याच्या दाबामुळे उपडी होणे ( over Turning failure)

बंधार्याच्या f’भंतीवरुन मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असेल तर अशी शक्यता असते. पण राफ्ट फाउंडेशन आ ण अँकर बोल्ट यांची भूf’मका या साठी योग्य नभावतात व बंधार्याची f’भंत उपडी होत नाही. तरीही f’भंतीची जाडी कमी व त्यामुळे वजन (बंधार्याचे self weight) कमी असल्याने खबरदारी म्हणून f’भंतीच्या दोन्ही बाजूने दगडांची उतरंड उभी करून बंधार्याची सुर क्ष तता अ धक वाढवू शकतो. 

३. बंदराची f’भंत पुढे सरकणे( sliding of Dam)

पाया व पायाखालचा खडक यांची जुळणी योग्य न झाल्यास असे होवू शकते. पण अँकर बोड व राफ्ट फाउंडेशन मुळे या प्रकारची समस्या पूण पणे टाळता येते.

४. पाणी गळती चकनमेश मुळे f’समेंट मोट रला भेगा पडत नाहीत. याची अनेक तां त्रक कारणे आहेतच. परंतु त्यामुळेच बंधार्यांच्या f’भंती अिजबात गळत नाहीत व थेंब भर सुद्धा पाणी पुढे जात नाही. 

महाराष्ट्रातला प हला फेरेस्टमेंट बंधारा साक्री तालुक्यात फेरो क्रट सोसायटी ऑफ इंडीयाचे संस्थापक डाॅ.दवेकर (पुणे) यांच्या माग दश नाखाली बांधण्यात आला. ओढ्याची रुंदी: ३० मी आडवलेल्या पाण्याची खोली: २.५ मीटर बंधार्या मागे थोपलेल्या पाण्याच्या लांबी: १८५मी. पायाची खोली: १ मी.

मंत्र छोटा, तंत्र सोपे, तरी यशस्वी ठरलेते

गंमत आहे पहा दोनशे ते तीनशे म लमीटर पाऊस पडणाऱ्या प्रदेशात पाण्याचा प्रश्न आ ण दोन हजार ते तीन हजार म लमीटर पडतो तथेही पाण्याचा प्रश्न सह्याद्रीच्या पट्ट्यात हा पाण्याचा प्रश्न तर कायम च च ला जातो. 

पालघर, ठाण्यातच नव्हे तर सव च आ दवासींना व अल्पभूधारकांना माग दश क ठरत आहे. पालघर िजल्ह्यातील डहाणू तालुक्यातील धानेवरी, राणशेत, नकणे गावांतल्या आ दवासींच्या उत्थानाची गाथा लुपन लॅबरोटरी या सुप्र सद्ध औषध न म ती तील कंपनीच्या सीएसआर वभागाने २०१४ मध्ये पालघर मधील जव्हार तालुक्यात लु पन चे संस्थापक चेअरमन आदरणीय देशबंधू गुप्ता यांनी १९८८ मध्येच लुपन फाउंडेशन या .आज हे फाउंडेशन भारतातल्या ९ राज्यात तेवीस िजल्ह्यात ५४९८ खेड्यात व वध स्वरूपाचं काम सुरू आहेत. वशेषतः ज्या िजल्ह्यात लु पन लॅबरोटरी चा प्लांट आहे त्या िजल्ह्यात आवजू न काम केले जाते. जव्हार तालुक्यातील 90 टक्के कुटुंबे दा रद्य्ररेषेखाली असलेल्या 66 गावांची त्यांनी नवड केली व सुरुवातीच्या टप्प्यात 27 गावात काम सुरू केले. आरोग्याच्या कामाने सुरुवात करून आता ते काम शक्षण, शेती वकास, महला सबलीकरण या व वध वषयात वस्तारले आहे. या लोकांची वषा नुवष फक्त खरपात भात घेणे व डसेंबर-जानेवारीत गाव सोडून इतरत्र मजुरीच्या कामासाठी जाणे हीच रीत होऊन बसली होती. पालघर िजल्ह्याचे सरासरी वाष क पज न्यमान २५६७ म.मी असून ही रब्बीचे पीक पाणी नाही या सबबीखाली कोणीच घेत नव्हते. त्यातही ज्यांना पाणी उपलब्ध असते त्यांनी शेती केलीच तर जंगलातील डुकरे, ससे ,कोल्हे व तत्सम जंगली प्राणी शेतीची नासधूस करीत.

त्यामुळे रब्बीचे पीक जवळजवळ नव्हतेच. हे लोक डसेंबर नंतर मठागरे, वीटभट्ट्या अशा ठकाणी मजुरी करण्यासाठी जात. यावर पाण्याची व इतर साधनांची उपलब्धता या लोकांना करून द्यायला हवी असे लु पन फाउंडेशन चे तत्कालीन राज्य प्रकल्प प्रमुख रावसाहेब बढे यांनी सुचवले. नाबाड चे पालघर संबं धत अ धकारी श्री कशोर पडघन यांच्याशी चचा करून श्री. पठाण , श्री.बढे व श्री. पडघन यांनी एक त्रत चचा करुन योजना ठरवली ,शेत तलावाची योजना . शेत तलावाच्या अनेक अंगांनी उपयोग करून घेऊन त्यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे व त्यांना सक्षम करणे. यात त्या तलावातून नगदी पके, भाजीपाला व मत्स्यशेती असे यांचे उत्पादन करणे असे व वध उपक्रमांची आखणी झाली. मत्स्यपालनाचे बाबतीत आ दवासी शेतकऱ्यांचा उत्साह जास्त दसला. 

एका कुटुंबाकडे सरासरी अडीच ते तीन एकराचे क्षेत्र आहे. त्यातील पाच गंुठ्यात शेततळे करायचे ,(तीस बाय पंधरा बाय तीन मीटर) यात नऊ लाख लटर पाणी मावते, यातून रब्बीचे पकाला कमान वीस गंुठे रान सूक्ष्म संचनाने खात्रीने भजेल अशी व्यवस्था केली, प कंवा िस्प्रंकलरचा संचही देण्यात आला, त्याच बरोबर एक पंप ही देण्यात आला द्यायचा संपामुळे तळ्यातील पाण्यात ऑिक्सजन वाढवण्यासाठी त्याची मदत होईल व शेतात पाणी देण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होईल. या तळ्या मध्ये कोणत्याही प्रकारे वाहणारे पाणी म्हणजे ओढ्याचे कंवा शेतातले पाणी घ्यायचे नाही फक्त वरून पडणारे पावसाचे पाण्यानेच ते भरेल व जादा पाणी वाहून जाईल अशी व्यवस्था करायची, प हल्या दोन-तीन पावसातच ही तळी भरून जातात, प्लािस्टक कागदाचे आच्छादन करायचे अन्यथा पाणी िजरून जाईल, ह्या पाण्यात मत्स्यशेती होईल आ ण रब्बीसाठी पाणीही वापरता येईल. माशांसाठी तळ्यात चार फूट पाण्याची पातळी राखणे आवश्यक असते तोवर पाणी उपसणे व मत्स्य शेती चालू ठेवणे. पाणी शेतीला दल्या नंतर तळ्यातील पाण्याची पातळी कमी होत जाईल आ ण चार फुटांच्या खाली जाण्यापूव च माशांची संख्याही कमी करणे आवश्यक ठरते. तसेच प्लािस्टक कागद टाकल्यामुळे माशांना कृ त्रम खाद्य देणे आवश्यक ठरते. प्लािस्टक न टाकता नैस ग क तळ्यात स्वच्छ शेती असेल तर तळ्याच्या काठावर शेवाळ व तत्सम न म ती होत राहते व ते माशांचे खाद्य ठरते. 

तर या गावांमधून सवा ना या प्रकल्पात भाग घेण्यासाठी आवाहन करण्यात आले. अथा त या प्रकल्पाला लु पन फाउंडेशन व नाबाड अथ सहाय्य करणार होते तरीही लाभधारक करण कडून 25 टक्के रक्कम घ्यायचे पण ठरले होते. सवा त महत्त्वाचे म्हणजे मत्सशेती व भाजीपाला लागवड या दोन्ही संबं धत त्यांना प्र शक्षण घेणे सक्तीचे होतेच .20 लोकांनी प्रत्यक्षात पैसे भरले,. भाजीपाला लागवडीबाबत व वक्री व्यवस्थेबाबत लु पन फाऊंडेशनच्या प्र शक्षकांनी तर मत्स्यशेतीसाठी रायगड िजल्ह्यातील महाड येथील ‘श्रमजीवी’ स्वयंसेवी संस्थेत प्र शक्षण दले गेले. गोड्या व खाऱ्या पाण्यातल्या मासेमारी प्र शक्षणाबाबत या संस्थेची ख्याती आहे .ए प्रल ,मे मध्ये वीस तळी बनवली गेली. त्या तळ्यामध्ये शेन व यु रया यांचे मश्रण करून सोडण्यात आले त्यामुळे शेवाळ न म ती व वाढ होते. तीन पावसातच तळी भरली. जुलै मध्ये एका तळ्यात दोन हजार माशांची पल्ले सोडण्यात आली. त्यांची कंमत अडीच हजार रुपये होती. वस तळी मळून पन्नास हजारांची पल्ले .. दोन हजार पलांसाठी तीन म हन्यांचे खाद्य दोन हजार रुपयांचे लागते ते ही दले गेले. पुढच्या पाच महीन्याचे खाद्य लाभधारकांनी आणायचे होते, त्यांनी ते आणले .माच 19 मध्ये मासे आठ म हन्यांचे झाले. त्यांची वाढ पूण झाली .एका तळ्यात दोनशे दहा कलो ते तीनशे पंचवीस कलो एकूण वजन माशांचे वजन भरले .थोडे थोडे करून त्या म हन्यात आ दवासींनी स्थानक बाजारात ते वकले .

यांतून त्यांना तीस ते पन्नास हजार रुपयांचे उत्पन्न मळाले. शवाय पाच सहा म हने त्यांना स्वतःलाही मासे खावयास मळाले. सव च्या सव तळ्यात मत्स शेती यशस्वी झाली. आता तर ४५-५० लोकांनी आम्हाला अशी शेततळी हवी आहेत असे अज लु पन फाउंडेशन च्या ऑ फसला करून ठेवले आहेत. 

याच तळ्यातले पाणी वापरून वीस गंुठ्यांवर मुळा, गवार , मरची, वांगी आ ण तत्सम भाजीपाल्याचे उत्पन्न दुसरे पीक म्हणून काढले जात आहे. या भाजीपाल्याला स्था नकच मागणी भरपूर आहे. तळ्यातले पाणी शेताला देण्यासाठी पंप व िस्प्रंकलर संच दला जातो. आता भाजीपाला पकवून याबरोबरच हे शेतकरी वक्रीतही तरबेज होऊ लागले आहेत. तीन ते साडेतीन म हन्याच्या हंगामात व अधा एकरातच ते तीस ते चाळीस हजार रुपये मळवू लागलेत. बऱ्याच जणांनी तसऱ्या वष क्षेत्र वाढवले भाजीपाला लागवडीचे. त्यासाठी बाजूच्या ओढ्यातून कंवा व हरीतून ते पाणी आणू लागले आहेत. 

या उपक्रमाला देशपातळीवर गौरवले गेले आहे. आ खल भारतीय पातळीवरील तीन मानाचे व महत्वाचे पुरस्कार ही याला मळाले. हे माॅडेल जास्त पाउस आ ण कमी बाष्पीभवन पातळी असलेल्या भागात करता येवू शकते,तसेच इतरत्र कोठेही प रिस्थतीनुसार हे सुधारीत केले जाऊ शकते. कमी पज न्यमान क्षेत्रात शेत तलावात पाणी प्रवेशासाठी एक इनलेट प्रदान करणे आवश्यक आहे. 

‘ कचन न्यू शन गाड न’. दीड ते दोन गंुठे जागेत काही व शष्ट रचना करून नऊ ते दहा प्रकारचा भाजीपाला पकवणे, हा भाजीपाला पाच लोकांच्या कुटुंबाला वापरून ही इतरांसाठी उरतो. पाच सहाशे रुपयांचा बयाणाला खच येतो. यावष लुपन फाउंडेशन पालघर यु नटने 450 शेतकऱ्यांच्या शेतात वाडी प्रकल्प राब वण्यास घेतला आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या एक एकर शेतात फळबाग लागवड हा तो प्रकल्प .४५० एकरात फळबाग आता उभी राहील. तसऱ्या वष पासून थोडे थोडे उत्पन्न सुरू होऊन पाचव्या वष पासून या प्रकल्पातून वषा ला पन्नास हजार पासून एक ते सव्वा लाख रुपयांपय त उत्पन्न मळेल. 

फामस प्रोड्युसर कंपनी स्थापन करून देऊन त्यात 528 आ दवासी शेतकरी भागधारक बनवले आहेत. त्या कंपनीने दुसऱ्या वष दहा टन बयाणे वक्री, 30 टन खतांची वक्री आ ण दोनशे दहा टन भाजीपाला उत्पादन व वक्री साध्य केले आहे .यातून काही लाख रुपयांचा फायदा शेतकरी लाभधारक व कंपनीचे भागधारक यांना झाला आहे. या उपक्रमांमुळे आ दवासी शेतकरी कुटुंबांचे कुपोषण थांबले, आरोग्य वाढले, स्थलांतर थांबले, त्यामुळे मुलांची शक्षणं होऊ लागले आ ण आ थ क सक्षम सक्षमीकरण या वषयी वेगळे सांगायला नकोच… एका तळ्याने एक लाख रुपयापय त उत्पन्न वाढवल.

जलक्षेत्रात फेरोक्रिट तंत्रज्ञानाचा व्यापक वापर

फेरोक्रिट नेगळणाऱ्या बंधार् याची दुरुस्ती :
सदोष बांधकामामुळेबंधाऱ्यांच्या भि तं ींना तडे जातात व त्यातनू पाणी गळती होत.े यामळु े मोठ्या प्रमाणात
पाणी वाहून जात.े पण फे रोक्रि टच्या अगदी छोट्या जाडीच्या भि तं ीने ही गळती थांबवता येत.े बधं ार् याच्या भि तं ीला पर्णू लांबीला चि कन मेश लावनू त्यावर सि मेंट माॅर्टरर थापनू त्याची ३-४इंच जाडीची पडदी वजा भि तं उभी के ली की मळू भि तं ीला अभ्यद्य बनवत.े त्यातनू पाणी गळती थांबवता येत.े फे रो सि मेंट सोसायटीच्या डा.ॅ बाळकृष्ण दि वेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली ‘काबर् याखडक’ (ता. साक्री, जि .धुळे)गावातील लघुपाटबंधारेप्रकल्पाचा दगडी
भि तं ीवर अशा प्रकारची फे रोक्रि ट भि तं ीची उभारणी करून कोट्यावधी लि टर होणारी पाणी गळती थांबवली आहे. अशाच प्रकारचेकाम करून खोपेवाडी (ता.खेड, जि . पुणे) येथील दगडी बंधार् याची गळती आठ वर्षां पूर्वी याच पद्धतीनेथांबवली आहे. अति शय कमी खर्चा त होणारी ही दुरुस्ती ला वेळ ही खूप कमी लागतो.

२. जगात अनेक देशात मोठ्या धरणाच्या भि तं ी ही फे रोक्रीट च्याच आहेत.तसेच अनेक धरणाच्या भि तंना आधार देणाऱ्या ति रप्या भि तं ींना,ज्याला बट्रेसेस ला चहु बाजनु े फे रो क्रि टचे आवरण देवनू त्यांची ताकद वाढवण्याचे काम के ले जात.े यातनू धरणांच्या भि तं ीची ताकद वाढून धरणाचे आयष्ु य अति शय कमी खर्चा त वाढले वाढत आलेआहे.

३. शहरी भागात वा ग्रामि ण भागात दुर्गम ठि काणी अनेक ठि काणी पाण्याच्या ,सांडपाण्याच्या पाईपलाईन टाकता येणेशक्य नसते ( ज्या ठि काणापर्यंत पाईप पोहोचवणेअवघड व अशक्य असते) अशा ठि काणी फेरोक्रि टचे अर्ध गोलाकार/ पॅराबोलि क आकाराचेवा हव्या त्या आकाराचेआणि हव्या तेवढ्या लांबीचेपाईप सदृश्य बांधकाम करण्याचा पर्या य खूप सोयीचा व कमी खर्चि क ठरतो.

४.कालव्यांचे अस्तरीकरण (कॅनाॅल लायनिगं )
बऱ्याच देशात बरोबरच आपल्याकडेही धरणांच्या कॅनॉल मधून वाहणारी पाणी गळती थांबवण्यासाठी केले जाणारेअस्तरीकरण फेरोक्रि टचे केलेजाते. कमीत कमी लागणारेमटेरि यल आणि साचेकरण्याची गरज नाही त्यामुळेयाचा खर्च ही तुलनेखूप कमी येतो.

५.पाणी साठवण्याच्या छोट्या टाक्यांपासून कोट्यावधी लि टरपर्यंत साठवणी क्षमता असणाऱ्या टाक्या फेरोक्रि टच्या केल्या जातात.

६.सेप्टि क टॅंक, डायजेस्टर्स पासून तेमैला व सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रि येसाठी लागणाऱ्या मोठ्या टाक्या हीफेरोक्रि टच्या बनवल्या जातात.

प्रा. डॉ. बाळकृष्ण दि वेकर यांच्या फेरोक्रीट संबंधीचेसर्वां गानेकेलेल्या कामाबद्दल तेसुप्रसि ध्द असून या वि षयातील देशो देशीच्या फेरोक्रि ट तंत्रज्ञानाचा वापर करणारेतंत्रज्ञ त्यांना फेरोक्रि ट चेपि तामह म्हणतात, त्यांचा सल्ला घेतात. त्यांनी फेरोक्रीटचे स्ट्रक्चरल डीझाईन चे नवनवि न सुत्रेवि कसि त केली आहेत. तसेच यावर काही पुस्तकं ही लि हीली आहेत. त्यांच्या नेतृत्वात फेरोसि मेंट सोसायटीनेमहाराष्ट्र सरकार च्या जलसंपदा वि भागासाठी तयार केलेलेमॅन्युअल हेजलसंपदा खात्यातील अनेक प्रकारच्या बांधकामासाठी अति शय उपयुक्त दस्ताऐवज आहे. डाॅदि वेकरांनी पुण्याच्या सरकारी अभि यंत्रि की कॉलेजमध्येप्राध्यापक असतानाच फेरोक्रि ट संबंधी अभ्यास व संशोधन सुरु केले होते. गेली साठ वर्षे याच वि षयावर काम करताना त्यांनी भरपूर संशोधन व अनेक प्रयोग केले.

अशक्य रचनेच्या इमारती, बंधारे,विवि ध प्रकारच्या बांधकाम रचना त्यांनी फेरो सि मेंट मध्येडि झाईन करून त्या प्रत्यक्षात फि ल्डवर बांधल्या आहेत. फेरोक्रि ट ची जलमंदि रेबांधणारी ‘जलवर्धि नी’ पंडीत नेहरुंनी मोठ्या धरणांना भारताची आधुनिक ति र्थक्षेत्रे म्हटलं होतं तसच गावोगावच्या बांधकाम करुन तयार केलेल्या जलसाठ्यांना उल्हास परांजपे‘जलमंदीरे’ म्हणतात.

जलमंदीरे उभारुन ग्रामिण जनतेची तहान भागवण्यासाठी वयाच्या सत्यात्तर व्या वर्षी ही डोंगरदर् यातील दुर्गम भागात कितीही चालण्याची तयारी असणारे, त्या गावांमध्येजलमंदि र (पाण्याची टाकी ) बांधताना मार्गदर्शन करण्यासाठी त्या गावातील मंदीरातच मुक्काम करणारेउल्हासजी परांजपेयांनी वयाच्या पंचावन्नव्या वर्षी बांधकाम व्यवसाय मुद्दाम थांबवून जलसेवेचेव्रत घेतलेआहे,तेही फेरोक्रि ट च्या माध्यमातून. १९७१ ला स्थापत्य अभि यंता झालेल्या उल्हासजींनी दहा वर्षे प्राध्यापकी करुन नतंर मबंु ईतच बांधकाम व्यवसाय ही के ला आहे.

त्यांनी २००३ ला जलवर्धि नी ट्रस्टची स्थापना
करुन ग्रामीण भागात शाश्वत पाणी देण्याचेतेकार्य करत आहे. यासाठी पावसाच्या पाण्याचेनि योजन करण्यात
येते उदा: पि ण्याचेपाणी, शेतीसाठी पाणी व अन्य कारणांसाठी लागणारेपाणीउपलब्ध करून देण्यासाठी तांत्रि क सल्ला व गरजूशेतकऱ्यांना काही प्रमाणात पैशाची ची मदत पाणी साठवण्यासाठी देण्यात येते.
आजवर महाराष्ट्रातील ४५ तालुके, गुजरात,गोवा,कर्ना टक,तेलंगणा,मध्यप्रदेश, उत्तराखंड येथेही ४५० पेक्षा
अधि क फेरोक्रि ट च्या पाणी साठवण टाक्या (जलमंदि रे) बांधली आहेत.जलमंदींराचेमहत्व, उपयोग समजावून
सांगण्यापासून तांत्रि क सहाय्य देण्यापर्यंत आणि फेरोक्रि ट तंत्रज्ञान व त्याचेबांधकाम कौशल्य सामान्यांना
शिकवण्यापासनू ते गरजनं अर्थसहाय्य मिळवनू देण्यापर्यंत चे सर्व काम ते सेवाभावाने गेली बावि स वर्षे करत आहेत.

या बरोबरच त्यांनी फेरोक्रि ट टाक्यांच्या बांधकामाबाबत मार्गदर्शना साठी कर्जत (जि . रायगड), कशेळे, वांगणी,
पनवेल , दापोली व रत्नागि री येथेदि शा दर्शन कें द्र स्थापन केली आहेत, बहुतेक ठि काणी महाराष्ट्रांत पावसाळ्यानंतर ३ ते६ महि नेपाण्याची कमतरता भासते.

म्हणून पिवसाळ्यात पाणी साठवण करून ठेवलेतर पाणी पि ण्यासाठी, घरकामासाठी, जनावरांसाठी व शेतीसाठी उपलब्ध होईल. म्हणून त्यांनी फेरो सि मेंट तंत्रज्ञान व नैसर्गि क धागेवापर करून पाणी साठवण क्षमता नि र्मा ण करण्याचेतंत्रज्ञान आय आयटी च्या वि द्यार्थ्यां पासून गावातल्या गवंड्या पर्यंत अनेक समाजघटकांना शिकवत असतात.

त्यांच्या जलवर्धिनी संस्थेमार्फत आज पर्यंत ३० पेक्षा अधि क सामाजि क संस्थांना पाणी साठवण तंत्रज्ञान शिकवले आहे. त़्या पकै खालील सस्ं थानी प्रशि क्षणा नतंर अनेक जलमदिंरे ( पाणी साठवण जलकंु भ) बांधली आहेत.
अ) सेवा सहयोग, मबंु ई ( १०२ आज पर्यंत)
ब) ज्ञान प्रबोधि नी पुणे ( ४० आज पर्यंत)
क) भगिरथ ग्राम विकास प्रति ष्ठान (आज पर्यंत बर्याच बांधल्या आहेत)
ड) वयम् (५० पेक्षा जास्त)
ई) रोटरी क्लब ऑफ भोर ( ४५ पेक्षा जास्त) रिलायन्स फाउंडेशन, यांच्या राजकोट, भरूच, म.प्र व रुद्रप्रयाग येथील शाखांना शि कवले. त्यावर आधारीत
राजकोट व उत्तराखडं येथे १०० पेक्षा जास्त जलकभ बांधली गेली आहेत.
फ) दिनदयाळ संस्थेच्या क्रुषी संशोधन कें द्र, अंबाजोगाई यांनी १० पाणी साठवण टाक्या बांधल्या आहेत नैसर्गि क धाग्यांचा वापर करून जमि नी खाली पाणी साठवण टाक्या बांधणेयावर त्यांनी अनेक यशस्वी प्रयोग केले आहेत. या टाक्यांची मजबतू ीवर आय आय टी पवइ (मबंई) त सशंधन पर्णु झाले आहे.

फेरोक्रि ट मधि ल चि कनमेश ऐवजी नारळाचा काथ्या, कि ंवा केळीचेधागेवाअंबाडीचेधागे, ज्युटचेधागे, कुमि या, केवण धागेयांचा वापर करुन पाणी साठवण टाकी बांधता येतेहेत्यांनी अनेक ठि काणी दाखवून दि लेआहे. या नैसर्गि क धाग्यांचा वापर त्यांनी जमि नीवर बांधण्यात येणाऱ्या टाक्या मध्येपण केला आहे. याच्या मजबूती आणि टि काउपणाबाबत संशोधन सूरु आहे.

शाश्वत पाणी देण्यासाठी कार्यशाळा
विविध संस्था व ग्रामस्थ यांना माहि ती देण्यासाठी १०० पेक्षा जास्त कार्यक्रम ग्रामीण भागात केले आहेत
इंजि नि अरि ंग कॉलेज मधि ल वि द्यार्थ्यां ना तंत्रज्ञान व पाणी व्यवस्थापन कसेकरावेया वि षयी ५० पेक्षा जास्त
कार्यक्रम केलेआहेत.

धरणापासून थेट पिकाच्या मुळापर्यंत

भारतातील एकूण धरणांपैकी ४२% धरणे महाराष्ट्रात आहेत तरी दुष्काळ हटत नाही की संचन क्षेत्र 18 ते 20% च्या पुढे जात नाही, याउलट ५२टक्के जमीन वाळवंटीकरणाकडे वाटचाल करत आहे, असे नीती आयोगाचा अहवाल सांगतो. धसरकारी आकडेवारी धरण न् कालव्यातून वाहणाऱ्या पाण्यापैकी ६० टक्के पाणी गळती होते असे सांगते. मग खरंच कती टक्के पाणी पकाच्या मुळाशी पोहोचते ? एका बाजूला कृषी वद्यापीठांनी व संचन क्षेत्रातील

अ भयां त्रकीने थेंबाच्या एक दशांश भागाचे नयोजन साध्य करण्यापय त संशोधन केले आहे तर दुसरीकडे महाराष्ट्रातील धरणांमधील शेकडो टी.एम.सी. पाण्याचा अपव्यय सुरू आहे. यातून कतीतरी हेक्टर जमीन दशकांनु दशके पाण्याची वाट पाहत तहानलेली राहुन अनुत्पादक राहते आहे. शेतकऱ्यांचे न् राष्ट्राचे उत्पन्न बुडते आहे. इतकेच काय यातून शासनाला मळू शकणाऱ्या हजारो कोटी रुपयांच्या पाणीपट्टीलाही शासन मुकते आहे.

पाण्याचा कालव्यात होणारा अपव्यय टाळण्यासाठी गेल्या काही वषा त मध्यप्रदेश , ओरीसा राज्यांनी धरणाचे पाणी थेट झाडाच्या मुळापय त पोहोचवण्या साठी पाईपलाईन आ ण सव स्वयंच लत यंत्रणा उभारून देण्याचा उपक्रम मोठ्या प्रमाणात हाती घेतलाय.पाणी बचतीबरोबरच पैशाचीही प्रचंड बचत करून जास्तीत जास्त क्षेत्राला त्यामुळे शाश्वत पाणीपुरवठा होत राहतो आहे. हे संचनाचे तंत्रज्ञान आ ण ही यंत्रणा ना वन्यपूण तंत्रज्ञानाने युक्त तर आहेच पण त्या कॅनाल पद्धतीने संचन पध्दतीतील त्रुटी भरून काढणारी आहे.

कॅनाल संचन पद्धती व तची ठळक वै शष्ठ्ये….

१.कॅनाॅल च्या सुरुवातीच्या भागात( हेड ला )असतात ते दलेल्या कोट्यापेक्षा अ धक पाणी घेत असतात. त्यांच्या तुलनेत कॅनालच्या शेवटच्या टोकाला (टेल ला)त्यापेक्षा खूप कमी पाणी मळते. ह्या आ ण अशा प्रकारे या पाण्याचे समन्यायी वाटप होत नाही.

२.कॅनाॅल मधून पाणी वाहताना अनेक ठकाणी मुरल्यामुळे व बाष्पीभवनामुळे एकूण ४०ते६० टक्के पाणी वाया जाते.( ही सरकारी अ धकृत आकडेवारी आहे. )

३.तसेच कॅनाल ने मळालेले पाणी पाट पद्धतीने (flood irrigation ) पकाला दले जाते .पाट पद्धतीत पाण्याचा अपव्यय ७०ते८०% इतका आहे.

४.पाटपाण्याची चोरी तर खूप मोठ्या प्रमाणात होत असते. तीवर नयंत्रण मळवणे हे ही खूप आव्हानात्मक काम आहे. त्यातून ही पाणी चोरी पकडली गेलीच तरी ती सद्ध करणे त्याहून आव्हानात्मक बाब आहे.

या सव अडचणी ,त्रुटी व मया दावर खरंतर पाइपलाइनने शेतापय त पाणी आ ण सूक्ष्म संचन पद्धतीने मुळापय त पाणी हा सहज साध्य उपाय आहे. ओ रसात व मध्य प्रदेशात गेल्या पंधरा वषा त तर पन्नास टक्के धरणांचे पाणी कॅनाल ऐवजी पाईपलाईन टाकून सूक्ष्म संचनाने शेतीला दले जात आहे. त्यांच्या उरलेल्या ही धरणांचे ही अशा प्रकारे संचनाचे काम सुरू आहे.

धरणापासून शेतापय त पाईप लाईन टाकल्या मुळे काय काय फायदे होतात ?

१. कॅनॉलच्या बांधकामाच्या खचा च्या तुलनेत पाईपलाईनचा प्र त हेक्टर खच कमीच येतो.

२. सवा त मुख्य म्हणजे कॅनाॅल मधून पाणी वाहताना होणारा ४०ते६०% टक्के पाण्याचा अपव्यय शून्यावर येतो.
३.तसेच शेतात सुक्ष्म संचन प्रणाली बसवल्याने पाट पध्दतीत होणारा ८०% पाणीअपव्यय मोठ्या प्रमाणात
(जवळ जवळ ५५-६०%) कमी होतो.

४. या मुळे धरणातील उपलब्ध पाण्यातून दुप्पट क्षेत्र भजू शकते.

५. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाईपलाईन ज मनीखालून जाते त्यामुळे कॅनाल व सब कॅनाॅल साठी जशी ज मन संपादन करावी लागते तशी पाईप लाईनसाठी जमीन संपादन करावी लागत नाही, त्यामुळे ही प्रकल्पाचा खच बराच कमी होतो .

६. कॅनॉल पद्धतीत बऱ्याचदा नैस ग क उतारा मुळे काही ठकाणी जास्त पाणी मळते तर काही उंच ठकाणी पाणी चढवताना वाया जास्त जाते. परंतू पाईप लाईन मुळे मात्र सवा ना समान पाणी वाटप होते व पाणी वाया ही जात नाही.

७.कॅनॉल यंत्रणेत व्यवस्थापनासाठी पाईपलाईन च्या तुलनेत खूप जास्त मनुष्यबळ लागते. पाईपलाईन यंत्रणेत एक नयंत्रण कक्ष मोजक्याच व्यक्ती व दुरुस्तीसाठी तांत्रीक स्टाफ असे खूप कमी मनुष्यबळ हवे.

८.कॅनाल मध्ये सुरवातीला बांधकाम होते पण देखभाल दुरुस्तीकडे पूण दुल क्ष असते .पाईपलाईन पध्दतीत अशा गोष्टींना वावच राहत नाही. कारण बघडलेली पाइपलाईन दुरुस्त केली नाही तर यंत्रणाच बंद पडू शकते.

धरणापासून थेट शेतापय तच काय पण पकाच्या मुळापय त पाणी देणारी स्वयंच लत यंत्रणा कशी काम करते आ णतचे व वध फायदे :

आता आपण हे पाईप लाईन सस्टीम आ ण ती ऑपरेटर होण्यासाठी ,काय रत राहण्यासाठी व वध स्वयंच लत यंत्रणा जे काम करतात त्या काय काय आहेत आ ण कशा काम करतात हे समजून घेऊ…..

धरणाच्या भंतीपासून ते शेतापय त संपूण प्रकल्पात काही शे कलोमीटर पाईपलाईन असते. धरणाच्या सुरुवातीला मोठे पाईप, त्याच्या उपशाखा, उप-उपशाखा आ ण त्यामुळे कमी कमी होत जाणारा पाईपचा व्यास. शेतात पाईपलाईन पोहोचल्यावर पुढे सुक्ष्म संचनाच्या अगदी छोट्या नळ्या अशी साधारण रचना असते. मोठ्या पाईप कडून छोट्या पाईपकडे ही रचना जाते म्हणून हला टे लस्को पक रचना असे म्हणतात. ही यंत्रणा पूण पणे नैस ग क दाबा नेच ( by Gravity) पाणी वाहून नेते. पाईपलाईन आ ण संचनासाठी पाणी पुरवठ्याचा हा सव आराखडा बनवताना पावसाची आकडेवारी, पीकपद्धती, पकाला वष भरासाठी लागणारे पाणी, पकाला त्याच्या वेगळ्या वाढीच्या अवस्थेत लागणारे पाणी, बाष्पीभवनाचा वेग, धरणात उपलब्ध असलेले पाणी या आ ण अशा अनेक गोष्टींचा संदभ घेतलेला असतो. या सवा साठी SCADA सिस्टम ही संगणक प्रणाली वापरली जाते.

पाण्याच्या लाभक्षेत्राचा आराखडा करताना जेवढ्या भागाला पाणी द्यायचे आहे ते सव क्षेत्र छोट्या छोट्या क्षेत्रात वभागले जाते .साधारण २० हेक्टर क्षेत्र एकाच ठकाणाहून नयं त्रत होते असे पाहीले जाते. त्याला यंत्रणेत ‘चक्स’ म्हणजे एक नयंत्रण स्थळ असं म्हटलं जातं.

 व वध शेतापय त समान दाबाने समान पाणी पोहोचणे हे खूप आवश्यक पण आव्हानात्मक काम आहे .याचबरोबर पाणी सोडणे, बंद करणे व पाणी मोजून देणे हे ही ततकेच महत्त्वाचे घटक आहेत. त्यासाठी प्रत्येक ‘चक’वर या स्वयंच लत व्हाल्व आ ण पाणी मीटर बसवलेले असतात.

पाईप लाईन, त्याला व्हाल्व्ह, ईतर सव उपकरणे व यंत्रे या सवा चे नयमन एकाच नयंत्रण कक्षातून केले जाते.काही कारणास्तव पाइप फुटला, गळायला लागला तर लगेच नोंद होते व नक्की कुठे गळती आहे हे सुद्धा

नयंत्रण कक्षाला लगेचच समजते . पाणी कुठून कुठे वाहते हे कोणीही पाहू शकते.

सव क्षेत्राला एकदम पाणी दले जात नाही. आलटून पालटून पाळीपाळीने दले जाते. या साठी पूण लाभक्षेत्र दोन कंवा अ धक वभागात वभागले जाते. पकाच्या प्रकारावर व पकाच्या वाढीच्या अवस्थेवर पाणी पाळीपाळीने सोडले जाते. नयमीत पाणी सोडत असले तरी कधी गरज पडल्यास शेतकऱ्यांनी मागणी केल्यास ( काही व शष्ट प्रमाणात )हवे तेव्हा पाणी देण्याचीही व्यवस्था आहे.

या साठी शेतकऱ्याने मोबाईल वरून त्या यंत्रणेचा चे ॲप वापरून मागणी नोंदवायची असते .अथा त पाण्याच्या प्रत्येक लटर चे पैसे मोजावे लागतातच. या यंत्रणेत मोबाईल सारखेच पाण्याचे ही प्रीपेड चाज स घेतले जातात . तुम्ही जेवढे पैसे भरलेत ततकेच पाणी मळते. तुमचे काड मधील पैसे संपले की पाणी बंद .म्हणजे पाणीपट्टीची १००% वसुली.

पाणी प्रत्येकाच्या शेतावर पोहोचत असले तरी पाणी हस्तांतर हे पाणी वापर संस्थांना केलेले असते.प्रत्येक ‘चक्स’ वर एक पाणीवापर संस्था स्थापलेली आहे. प्रत्येक चक्सला स्वतंत्र मेन व्हाॅल्व्ह व पाणी मीटर आहे. मीटर री डंग प्रमाणेच पाणी वापर संस्थेने सगळ्यांचे पैसे गोळा करून भरायचे असतात कंवा प्रत्येकाने काड वर पैसे भरले की नाही याची देखरेख करायची असते.

पाणी पुरवठ्याचे नयमन करणारे लोक, लाभधारक शेतकरी व इतर संबधीत लोक हे सतत संपका त राहण्यासाठी,सव दळणवळण व पाणी नयमन सुरळीत असण्यासाठी एका मोबाइल ॲप ची न म ती करण्यात येते. व वध एसेमेस व आवश्यक त्या ठकाणी नरोप पोहोचवणे, मा हती पोहोचवणे या यंत्रणेमुळे शक्य होते. कुठे वॉल्व्ह, पाणीमीटर ,पाईप कंवा कुठल्याही घटकाची छेडछाड करत असेल ,नासधुस करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या वषयीही तात्काळ नयंत्रण कक्षाला ही यंत्रणा जाणीव करून देते.

प्र शक्षणाची आवश्यकता व त्यासाठीची यंत्रणा

यां त्रक गोष्टींबरोबरच यातील लाभधारकांना या यंत्रणे वषयी मा हती व प्र शक्षण देऊन त्यांना या अत्याधु नक व बहुउद्देशीय योजनेसाठी सक्षम बनवणे हे ही खूप मोठ्या प्रमाणात केले जाते.. कारण ह्या लोक उपयोगी ऊपक्रमाला लोकसहभागा शवाय कणभरही यशिस्वता मळणार नाही. इतकच काय लोकांना आधु नक व प्रग तशील शेती पद्धतीकडे नेण्यासाठी ही नयोजनबद्ध काय क्रम सुरु असतो. पाणी , शेती वषयक शास्त्रशुध्द मा हती, तंत्रज्ञान, उत्क्षमता वकास यातून समृद्ध समाज न म तीचा हा उपक्रम वेगाने पसरत आहे

चक्क, पूर नीयंत्रणही करतील गवते!

   सजीवांसाठी गवताचे महत्त्व 

जगातील संपूण भूभागापैकी २५ टक्के भागावर गवतांचे राज्य आहे. भारतात गवताच्या बाराशेपेक्षा अ धक, तर महाराष्ट्रात ८१५ प्रजाती नोंदवल्या गेल्या आहेत. त्यात पौिष्टक चारा देणाऱ्या गवताच्या शंभराहून अ धक जाती आहेत. केवळ गवतावर जगणाऱ्या प्राण्यांच्याच नव्हे, तर सूक्ष्मजीवांपासून कीटकापय त, उंदरापासून हत्तीपय त आ ण अन्नसाखळीमध्ये वरील थरांतील वाघ, संहासारख्या मांसाहारी प्राण्यांपय त सव प्रा णमात्रांच्या उत्क्रांती आ ण वकासामध्ये गवताचा अनमोल वाटा आहे. यात मानवही आलाच. आ ण म्हणूनच या सव प्राण्यांचे भ वष्यही एका अथ गवतांवरच अवलंबून आहे, हे मान्यच करायला हवे.

जलसंधारणातील गवताची भू मका :

एक गवत वाढले तर त्याच्या मुळाशी अग णत उपयुक्त सूक्ष्मजीव वाढतात. त्याचा फायदा जवळच्या अनेक वनस्पतींच्या वाढीसाठी होतो. गवताची मुळे दूरवर पसरत असल्यामुळे ज मनीवरील माती धरून ठेवण्यास मदत करतात. प रणामी हवा आ ण पाण्यामुळे होणारी मातीची धूप रोखण्यामध्ये मोलाची भू मका नभावतात. ‘‘महापुरे झाडे जाती, तथे लव्हाळे राहाती’’ असे संत तुकाराम महाराज म्हणतात, ते खरेच आहे. मोठमोठे वृक्ष उन्मळून पडत असताना अनेकवेळा गवत पुरात टकाव धरते. कारण बहुतांश प्रकारच्या गवताच्या मुळांची खोली चार पाच इंचापेक्षा जास्त नसली तरी जाळी मात्र भक्कम व घनदाट असते. वाळ्यासारख्या पूण वाढलेल्या काही गवतांची उंची सात फुटांपय त असू शकते. पावसाचे थेंब सरळ ज मनीवर पडले तर मातीची मोठी धूप करतात. पण गवताळ प्रदेशामध्ये थेंब गवतावर पडून सावकाश ज मनीवर उतरतात. मुळांनी धरलेल्या जाळीमध्ये शरकाव करत थेंब झरपत जातात. गवताळ कुरणे असलेल्या भागामध्ये पावसाचे पाणी अ धक मुरते. म्हणजे गवजे एकाच वेळी मृदा व जलसंधारण दोन्हीही साधतात. गवताच्या सावलीमुळे बाष्पीभवनाचा वेगही कमी राहतो.

गवताच्या याच साऱ्या गुणधमा चा वापर करण्याचा दूरदश पणा उगम संस्थेने दाखवला. आता ओढ्यातून व नदीतून पाणी अडवले ही सुरू झाले आहे. वनराई बंधारे बांधून पाणी अडवणे सुरू आहे. त्यामुळे गवताचा व इतर पकांसाठी रब्बीत पाणी उपलब्ध होऊ लागले आहे. सुरुवातीला वाळू मा फयां थोपलेल्या पाण्यामुळे वाळू काढू शकत नसल्याने ते बंधारे फोडून टाकत असत. त्यामुळे साठवलेले सव पाणी वाहून जात असे. मात्र हे लक्षात आल्यानंतर गावकऱ्यांनी बंधाऱ्यावर गस्त घालणेही सुरू केले आहे. त्यामुळे आता बंधारे फुटणे थांबले आहे. तसेच वाळूचोरी ही थांबली आहे. लोकांमध्ये पाण्या वषयी इतकी सजगता आलेली आहे. तकडे जैव व वधतेत हळू भर पडते आहे. गवताच्या प रसंस्थेत कीटक,सरपटणारे प्राणी वशेषतः जास्त असतात. कीटकांमुळे सरडे ,पक्षी आ ण बेडूक येतात. त्यामुळे साप येतात. सापामुळे मोर येतात. गवतामुळे ससे, बकऱ्या, हरणं त्यांना खाण्यासाठी कोल्हे, लांडगे येतात. मधमाशा ,फुलपाखरे ही दखल घेण्याइतकी वाढत आहेत. आशा नव्हे तर खात्री आहे की लवकरच ही
जैव व वधता अ धका धक समृद्ध तकडे जात राहील.

आता जलसंवधनाचे काय ?

७०० ते ९०० म लमीटर सरासरी पाऊस असताना ही हंगोलीतील शेतकरी व सामान्य माणूस दा रद्र्यात होती. नदीला पूर येऊन सव पाणी वाहून जायचे, ती काठावरच्या शेतातली माती मोठ्या प्रमाणात घेऊन जायची. भूजलाची पातळी ४०० ते ६०० फुटापय त खोल गेली आहे. मानवी वकास नद शांकात हंगोलीचा नंबर महाराष्ट्रात खालून चौथा, पण आता गवतामुळे नदीचे काठ वाचले आहेत. शेती वाचली आहे. पडणारा पाऊस गवतावर पसरतो, जास्तीत जास्त मुरतो आ ण कमीत कमी वाहतो. भूजल त्यामुळे हळूहळू वाढते आहे. व हरींच्या पाणीपातळीच त्याचे द्योतक आहे. ओढ्यांचे व नदीचे अनेक झरे जवंत होऊ लागलेत. ओढ्यात व नदीत ज मनीतून पाणी पाझरते आहे. गेल्या तीन वषा त पावसाळ्यानंतर नदी वाहत राहण्याचा कालावधी एक दीड म हन्याने तर पाच वषा नी चार म हन्यांनी वाढला आहे.

हळूहळू वाढत जाऊन ती आठमाही व योग्य व्यवस्थापन झाले तर बारमाही ही वाहू शकेल. त्यातून पाण्यातील प रसंस्था ही िस्थरावत जाईल व तीही एके दवशी समृद्ध होईल .पण त्यासाठी फक्त बारा गावातच नाही तर कधायू च्या उगमापासून संगमापय त पाणलोट क्षेत्र वकास, गवत कुरण वकास अशी सव कामे व्हायला हवीत. कधायू नदी जोवर िजवंत होत नाही तोवर मी मरत नाही इतक्या प्रचंड आशावाद आपल्या कृती काय क्रमावर वश्वास ठेवून उगम चे संस्थापक जयाजी पाईकराव व्यक्त करतात. जलसंवध नासाठी गवताचे महत्व पानी फौंडेशनने उगम कडून जाणून घेतले. व त्यांनी हंगोली काठील मारवेल गवताची नस री तयार केली. तसेच फौंडेशन कडून करण्यात येणाऱ्या माथ्यावरील कामासाठी गवत लागवड करणे अ नवाय केले आहे. व मूल्यमापनात माक सुद्धा ठेवण्यात आले आहे.